पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सॉक्रेटिसने सांगितलेलं सफलतेच रहस्य....

इमेज
या जगात जेव्हा तत्वज्ञानाचा विचार होतो तेव्हा पहिलं नाव समोर येतं ते युनानचा प्रसिद्ध तत्वज्ञ सॉक्रेटिस याचं. सॉक्रेटिस हा आपल्या प्रगल्भ विचार शैलीमुळे जगविख्यात आहे.... आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा त्याच्या आयुष्यातील प्रसंग सांगितला जातो.     सॉक्रेटिसची कीर्ती ऐकून एकदा एक युवक त्याच्याकडे आला आणि त्याने साक्रेटीस ला प्रश्न विचारला . गुरुजी ! आपल्या सफल रहस्य काय आहे ? मीसुद्धा आपल्यासारखाच यशस्वी होऊ इच्छितो ! मी तुमची सर्वच्या सर्व पुस्तके वाचले आहेत. तुम्ही सांगितलेल्या मार्गाचा मी स्वीकारही केला आहे पण तरीही मी आपल्या सारखा यशस्वी होऊ शकलो नाही. माझ्या मध्येच काही कमीपणा तर नाही ना ? मला  सफल  का होता येत नाहीये?  त्यावर सॉक्रेटिस म्हणाला उद्या जवळच्या नदीकाठावर ये! मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर सांगतो.           तो युवक दुसऱ्या दिवशी उत्साहाने नदीच्या किनाऱ्यावर आला. सॉक्रेटिस त्याला म्हणाला - चल आपण नदीत स्नान करू या! तेव्हा तरुण म्हणतो - गुरुजी ! मी  स्नान करण्यासाठी नाही आलो ...

!! गणेशोत्सवाचा विपर्यास !!

इमेज
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक दैदिप्यमान आणि अमूल्य रत्न म्हणून आपण सर्वजण ज्यांना ओळखतो असे लोकमान्य टिळक .लोकमान्यांनी इंग्रजी शासनाला उलथून पाडण्यासाठी सामाजिक ऐक्य व जनजागृती निर्माण व्हावी तसेच समाजात ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरिता पारंपरिक गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले . हे आपणा सर्वांना ज्ञातच आहे    पण टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवाचा स्वातंत्र्यानंतर विपर्यास व्हायला सुरुवात झाली.त्या विपर्यास सर्वोच्च  दर्शन म्हणून आपल्याला हल्लीच्या  गणेशोत्सवाकडे पाहता येईल.    लोकमान्यांचा  या उत्सवामागील हेतू स्वातंत्र्य प्राप्तीच्या इच्छेने जनजागृती व सामाजिक ऐक्य होता तर सद्या आम्ही फक्त गतानुगतिको लोक: न पारमार्थिक: या न्यायानेच तो साजरा करतोय.    तत्कालीन उत्सवाचं स्वरूप आणि सांप्रत कालीन उत्सवाचं स्वरूप यात जमीन आसमान एवढी तफावत पाहायला मिळते. पूर्वी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने व कमी खर्चात साजरा करण्यात येत असे .त्यात सांस्कृतिकता सामाजिकता नैतिकता यांना महत्त्वाचे स्थान होते....

गोदावरी नदी ( दक्षिण गंगा ) की अवतरण कथा...

इमेज
गोदावरी नदी का पौराणिक महत्व और अवतरण कथा भारत की संस्कृति में साधू संतो , देवी देवताओ के साथ प्राकृतिक चीजो का भी बहुत पौराणिक महत्व रहा है | हमारे शास्त्रों में इनके लिए कई धार्मिक प्रसंग आये है |  भारत की पवित्र नदियाँ  ,  भारत के धार्मिक पर्वत  भी अपने प्रसंगों और कथाओ के कारण पूजनीय रहे है | आज इसी सन्दर्भ में हम आपको गोदावरी नदी की महिमा के बारे में बताने जा रहे है | आप इस पोस्ट में जानेंगे कि कैसे माँ गोदावरी धरती पर आई और इसके पीछे कौनसी कथा शास्त्रों में बताई गयी है | गोदावरी नदी का संक्षिप्त परिचय  : गोदावरी नदी को दक्षिण भारत की गंगा कहा जाता है | इसका नामकरण भी महा तपस्वी गौतम ऋषि की महातपस्या के कारण हुआ था | अत: उन्ही के नाम पर इस पवित्र नदी का नाम गोदावरी रखा गया | यह नदी लगभग 1440 कि.मी. की है जो दक्षिण भारत में पश्चिमी घाट से लेकर पूर्वी घाट तक प्रवाहित होती है | यह महाराष्ट, तेलंगना और आंध्र प्रदेश से बहते हुए राजहमुन्द्री शहर के निकट से बंगाल की खाड़ी मे जाकर मिलती है। गोदावरी नदी की काफी गहराई है। इसकी औसत गहराई 17 फीट और अधिकतम गहराई 62 फीट ...